रेल्वेमध्ये नोकरीची संधी, लेखी परीक्षेविना होतेय भरती


भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आलीय.


रेल्वे भरती सेलकडून स्काउट आणि गाइड भरती केली जात आहे.


या भरती अंतर्गत 12 रिक्त पदे भरली जाणार आहेत.


यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.


यासाठी कोणत्याही विषयात 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


उमेदवाराकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


वयवर्षे 18 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.


निवड झालेल्या उमेदवारास लेवल 1 आणि लेवल 2 नुसार दरमहा पगार दिला जाईल.


28 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrccr.com वर अर्ज करता येईल.

VIEW ALL

Read Next Story