-
-
सध्या चर्चेत आलंय ते एका समलिंगी विवाहसोहळ्यामुळे.
शासनाचं कृषिवरोधी धोरण, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱयांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्यात.
कोल्ह्याच्या चाव्यामुळं रेबीज झालेल्या १० वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा गूढ मृत्यू ही गंभीर बाब असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलं आहे.
देशात अराजकता माजली असून सरकार सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि
बातमी आहे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासंदर्भातली
वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर लवकरच वडाळ्याचा विकास करण्यात येणार आहे.
संक्रात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक वेगळं नाते आहे.
2018ची सुरूवात भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत सकारत्मक झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातोय.