Wayanad भूस्खलनाला अरबी समुद्राचे तापमान जबाबदार? आतापर्यंत 158 जणांचा मृत्यू
वायनाड येथे उद्भवलेली भूस्खलनाची परिस्थिती भयावह आहे. यामध्ये 156 लोकांनी जीव गमावला आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jul 31, 2024, 11:08 AM IST
Wayanad Landslide Reason : केरळ जी देवभूम, स्वर्ग भूमी म्हणून ओळखली जाते. तेथील वायनाड परिसरात झालेल भूस्खलन हे अतिशय भयानक आहे. आतापर्यंत 158 लोकांनी आपला जीव या नैसर्गिक आपत्तीमध्ये गमावला आहे. पण या भूस्खलनामागे काय कारण असू शकते, हे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
फोटो क्रेडिट : विनीत नागेपल्ली स्थानिक
1/10
2/10
मंगळवारी केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाने भूस्खलनाची अक्षरशः मालिका सुरू झाली. ज्यामुळे 156 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10
10/10