arvind bhosales oath

राणे हरलेत, 'ते' चक्क घालणार सोन्याच्या चपला

नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महारष्ट्र केल्यानंतर अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यापैकी अरविंद भोसले हे एक. त्यांनी राणे ज्यावेळी निवडणुकीत पराभूत होतील, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, अशी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा त्यांनी राणेंचा पराभव होईपर्यंत पाळली. राणेंचा पराभव २०१४ च्या निवडणुकीत झाल्याने त्यांनी चप्पल वापरण्यास सुरुवात केली.

Nov 20, 2014, 10:54 AM IST