icc world twenty20

टी-२० वर्ल्डकपबाबत सेहवागची भविष्यवाणी

टी-२० वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ सेमीफायनलमध्ये असतील अशी शक्यता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलीये. 

Mar 6, 2016, 10:10 AM IST

टी-२० वर्ल्डकपमध्ये नव्या अवतारात दिसणार टीम इंडिया

येत्या टी-२० वर्ल्डकपसाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघ सज्ज झालेत. आठ मार्चपासून वर्ल्डकपला सुरुवात होतेय. यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात दिसणार आहे. 

Mar 3, 2016, 03:15 PM IST

हे १९ क्रिकेटर सलग सहाव्यांदा टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळणार

पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकप सुरु होतोय. सलग सहाव्यांदा या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या १९ क्रिकेटर्समध्ये भारताचा वनडे कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे. 

Feb 24, 2016, 08:53 AM IST

पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात न येण्याची शक्यता - सूत्र

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय. या वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट रसिकांना लागलीये. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. 

Feb 10, 2016, 01:40 PM IST

२०१६चा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल, शेन वॉर्नला विश्वास

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने व्यक्त केलाय. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बाजी मारली होती

Dec 14, 2015, 09:23 AM IST

१५ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० चा थरार

आयसीसीचा टी-२० वर्ल्डकपचा थरार येत्या १५ मार्चपासून भारतात रंगणार आहे. १५ मार्चला पहिला सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात नागपूर येथे रंगणार आहे. शुक्रवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. 

Dec 11, 2015, 02:25 PM IST

भारतातच होणार २०१६ टी-२० वर्ल्डकप, ईडन गार्डनवर फायनल

पुढील वर्षी ११ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत भारतातील आठ शहरांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप रंगणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगेल. 

Jul 21, 2015, 03:46 PM IST

भारताचं स्वप्न भंगलं, श्रीलंकेनं जिंकला टी-२० वर्ल्डकप

दुसऱ्यांदा टी-२0वर्ल्ड कप जिंकण्याच टीम इंडियाचं स्वप्न भंगलंय. बांग्लादेशमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सनं पराभूत करत श्रीलंकेनं टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.

Apr 6, 2014, 10:24 PM IST

टी-२० वर्ल्डकप: टीम इंडिया सरावातही ‘फेल’

टीम इंडियाची पराभवाची मालिका सराव मॅचमध्येही सुरूच राहिली. आशिया चॅम्पियनशीपचे विजेत्या श्रीलंकन टीमनं टी-२० वर्ल्डकपच्या प्रॅक्टिस मॅचमध्येही टीम इंडियाला हरवलं. टीम इंडियाला ५ रन्सनं मॅच गमवावी लागली. लसिथ मलिंगाच्या प्रभावी मार्‍यासमोर भारतीय बॅट्समनचा निभाव लागला नाही.

Mar 18, 2014, 10:38 AM IST

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

Mar 16, 2014, 09:23 AM IST

कांगारुंना विंडीजने ७४ धावांनी पिटाळले

आयसीसी ट्वेंटी-20 विश्व चषकाच्या दुसर्याा उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने नाबाद ७५ धावांची तडाखेबंद खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचा डोंगर रचला आहे. वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजीनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली.

Oct 5, 2012, 09:04 PM IST

ऑस्ट्रेलियाने पावसाकडून विंडिजला हरवले

वेस्ट इंडिजच्या १९१ धावांचा पाठलाग करताना ९ षटक आणि १ चेंडूत १०० धावा झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस मेथर्ड नुसार विजयी घोषीत करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने हा सामना १७ धावांनी खिशात घातला. त्यामुळे ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलियाने ४ अंकासह प्रथम स्थान पटकावले आहे.

Sep 23, 2012, 12:00 AM IST