kawach system

रेल्वे अपघातांना लागणार 'ब्रेक', मुंबईतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांना 'कवच'

Mumbai Local : गेल्या वर्षभरात रेल्वे अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्यातच कालच राजस्थानमधील अजमेर एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक लागली आणि एकच गोंधळ उडाला. याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे अपघातांना ब्रेक लागेल. 

Mar 19, 2024, 10:47 AM IST