kerala floods

केरळमधील जलप्रलयात ३२४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडे मदतीची याचना

भारतीय लष्कर आणि एनडीएफच्या जवानांकडून अहोरात्र मदतकार्य सुरु

Aug 18, 2018, 07:36 AM IST

केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.  

Aug 17, 2018, 08:28 PM IST