400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला; 700 गावात फांद्या लावून संवर्धन करणार
विकासच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मात्र, कुणीही वृक्षसंवर्धन करत नाहीत. सांगलीत 400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला आहे. मात्र, 700 गावात फांद्या लावून याचे संवर्धन केले जाणार आहे.
Sangli News : विकासच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. मात्र, कुणीही वृक्षसंवर्धन करत नाहीत. सांगलीत 400 वर्ष जुना वटवृक्ष कोसळला आहे. मात्र, 700 गावात फांद्या लावून याचे संवर्धन केले जाणार आहे.
1/7

3/7

6/7
