IPL: या 5 खेळाडूंवर दिल्ली कॅपिटल्सची कमान, कोण करणार टीमचे नेतृत्व?
मुंबई: टीम इंडियाच नाही तर दिल्ली कॅपिटल्ससाठी धक्कादायक बातमी आहे. श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो पुढचे सामने खेळू शकणार नाही. श्रेयस पुन्हा रिकव्हर होऊन कधी मैदानात परतेल याबाबत कोणतीही माहिती सध्या आली नाही. 9 एप्रिलपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रेयस नसताना संघाचं नेतृत्व आणि कमान कोणाच्या खांद्यावर असू शकते जाणून घेऊया.
1/5
स्टीव स्मिथ

2/5
अजिंक्य रहाणे

3/5
रविचंद्रन अश्विन

भारताचा ज्येष्ठ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनकडे देखील दिल्लीची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. यापूर्वी अश्विननेही पंजाब किंग्जचा कर्णधारपद भूषवले आहे. श्रेयस अय्यर पूर्ण IPLमधून बाहेर राहिला तर अशा परिस्थितीत अश्विनकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
4/5
शिखर धवन
