रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'वैदिक थाळी'
देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतोच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात जेव्हापासून देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली तेव्हा पासून राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती अधिक चांगली ठेवण्यासाठी ardor2.1 रेस्टोरेंटमध्ये 'वैदिक थाळी' सुरू करण्यात आली आहे.



