महाराष्ट्राची शान आणि स्वराज्याची राजधानी ! 2700 फूट उंचीवर असलेला रायगड सर करा अवघ्या 5 मिनिटांत
किल्ले रायगडावर असणार्या रोप वे मध्ये आणखी एका ट्राॅलीची वाढ करण्यात आली आहे.
वनिता कांबळे
| Apr 17, 2024, 23:21 PM IST
Raigad Fort : महाराष्ट्राचीस गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वा किल्ल्यांमध्ये विशेष आहे तो रायगड किल्ला. स्वराज्याची राजधानी म्हणून रागयग डिल्ला ओळखला जातो. मोठ्या संख्येने शिवभक्त आणि पर्यटक किल्ले रायगडवर येत असतात. शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे.
4/7
5/7