10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारी
देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.
Pravin Dabholkar
| May 27, 2024, 15:14 PM IST
10th 12th Failed IAS IPS Officer: देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.
1/7
10वी, 12 वी ला नापास झाले, लोकांनी खिल्ली उडवली; मग बनले IAS-IPS अधिकारी

UPSC Success Story: महाराष्ट्र बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बहुतांश जणांना यश मिळाले. तर काही जण कमी गुण मिळाल्याने, अथवा नापास झाल्याने निराश झाले आहेत. प्रत्येक वेळी अपयश आपल्याला काहीतरी शिकवते. देशात असे अनेक आयएएस-आयपीएस आहेत जे 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले होते किंवा त्यांना कमी गुण मिळाले होते. पण नंतर त्यांनी देशातील कठीण परीक्षा यूपीएससी क्रॅक केली.
2/7
IAS अंजू शर्मा

अंजू शर्मा या गुजरात केडरच्या 1991 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. अंजू दहावीच्या पूर्व बोर्ड परीक्षेत रसायनशास्त्रात नापास झाल्या होत्या. बारावीमध्ये असताना अर्थशास्त्रात नापास झाल्या होत्या. यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यास केला. त्यांनी B.Sc आणि नंतर MBA केले. कॉलेजमध्ये सुवर्णपदक विजेती होत्या. त्यानंतर अंजू यांनी वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.
3/7
IPS मनोज शर्मा

4/7
IPS जगदीश बनगरवा

जगदीश बनगरवा हा राजस्थानच्या बाडमेरचे रहिवासी आहेत. ते 2018 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी आयपीएस झाले. जगदीश दहावीत नापास झाले होते. दुसऱ्या प्रयत्नात ते दहावी उत्तीर्ण झाले. बारावीतही त्यांना केवळ 38 टक्के गुण मिळाले होते. 2018 मध्ये जगदीश यांनी भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली. त्यांना 486 वा क्रमांक मिळाला आहे.
5/7
IAS कुमार अनुराग

6/7
ईश्वर गुर्जर

राजस्थानचे ईश्वर गुर्जर 2011 मध्ये दहावीत अनुत्तीर्ण झाले. अभ्यास सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण शेतकरी वडिलांनी त्यांना समजावले. 12 वीमध्ये त्यांना 68 टक्के मिळाले. बीए केलं. यूपीएससीमध्ये 3 वेळा नापास झाले पण हार नाही. मानली. चौथ्या प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया 644 रॅंकिंग मिळवली. त्यांनी अजूनही हार मानली नाही. ते पुन्हा यूपीएससी देत आहेत.
7/7
IPS आकाश कुलहरि ..
