1/10

2/10

3/10

4/10

5/10

सावरिया (२००७) 'सावरिया' हा संजय लीला भन्साळी यांचा महत्त्वकांक्षी सिनेमा होता. राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर आणि अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर यांनी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं... त्यामुळे प्रेक्षकांच्याही आशा उंचावल्या होत्या. सोनमची सुंदरता आणि रनबीरच्या टॉवल लुकमुळे सिनेमा आधीच चर्चेत आला होता. त्याचबरोबर सलमान खानचा तडका यांमुळे प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. पण, या सिनेमाला फ्लॉप होण्यापासून कोणीही वाचवू शकलं नाही.
6/10

7/10

8/10

रा. वन (२०११) शाहरूख खानने या सिनेमाचं जेवढ्या उत्साहात आणि धमाकेदार प्रोमोशन केलं तेवढं त्यानं याआधी कोणत्याच सिनेमाचं केलं नव्हतं... पण, या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. हा सिनेमा खासकरून बच्चे कंपनीसाठी बनविला होता. शाहरूख खान आणि करीना कपूर हे प्रमुख भूमिकेत होते. सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही या सिनेमाची गाणी खूप हिट झाली.
9/10

जब तक है जान (२०१३) हा सिनेमा यश चोपडा यांचा दिग्दर्शक म्हणून हा शेवटचा सिनेमा होता. या सिनेमाचे मोठ्या पडद्यावर धमाकेदार आगमन झालं होतं. पण, दुदैवाने हा सिनेमा प्रेक्षकांच्या न आवडल्यामुळे फ्लॉप सिनेमाच्या यादीत याचा समावेश झाला. या सिनेमात शाहरूख खान, कतरीना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, सिनेमाचे कथानक चांगले नसल्यामुळे हा सिनेमा फ्लॉप झाल्याचं म्हटलं जातं.
10/10
