फाळणी

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. 

Dec 10, 2019, 12:09 AM IST

'...तर भारताची फाळणी झाली नसती'

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी भारताच्या फाळणीविषयी वक्तव्य केलं आहे. 

Aug 8, 2018, 08:31 PM IST

'फाळणीसाठी जिन्ना नव्हे, तर सावरकर जबाबदार' - मणिशंकर अय्यर

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा सावरकरांवर टीका केली आहे.

May 8, 2018, 02:46 PM IST

व्हिडिओ : नवाजुद्दीन सांगतोय, स्वातंत्र्यानंतर भारत-पाकची अशी झाली विभागणी!

संपूर्ण हिंदुस्तानातून ब्रिटिशांनी आपला गाशा गुंडाळला. पण, यावेळेपर्यंत भारत आणि पाकिस्तान अशी या प्रदेशाची दोन भागांत विभागणी होणार होती... काय घडलं नेमकं स्वातंत्र्यानंतर पहिल्या ६० दिवसांत?... कुणी ओढली होती भारत - पाकिस्तानमध्ये विभागणीची रेघ...?  लॉर्ड माऊंटबॅटची काय भूमिका होती या सगळ्या घटनांत? का संपत होते जिनांचे सिगारेटचे पॅकेटस्... काय चिंता सतावत होती नेहरु आणि गांधींना?

Aug 15, 2015, 06:58 PM IST

देशाच्या फाळणीला काँग्रेसच जबाबदार- नरेंद्र मोदी

भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.

Nov 10, 2013, 10:06 PM IST