भाजी

सावधान, फळे आणि भाज्यांमध्ये १४० टक्के जास्त किटकनाशके

कंज्युमर युनिटी अॅण्ड ट्रस्ट सोसायटीने (कट्स) रासयनिक शेतीपेक्षा जैविक/नैसर्गिक शेती करण्याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी फळे आणि भाज्यांमध्ये  १४० टक्क्यांपेक्षा जास्त किटकनाशके आढळल्याचे पुढे आले आहे.

Oct 17, 2014, 04:23 PM IST

आता ऑनलाइन खरेदी करा भाजी आणि फळं !

आता कॉम्प्युटरच्या एका क्लिकनं तुम्हांला घर बसल्या फळं-भाजी मिळू शकणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या नव्या उपक्रमात याची व्यवस्था केलीय. 

Jun 30, 2014, 01:03 PM IST

आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने खून

विवाहसमारंभात जेवण तयार करताना आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने रागावलेल्या कॅटर्सच्या कामगाराने दोघा आचार्यांएवर चाकूने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.

May 23, 2014, 08:46 AM IST

भाजीत टोमॅटो टाकलं नाही म्हणून पत्नीची हत्या

आजकाल हत्या, बलात्कार, चोरी या सर्व गुन्ह्यांचं प्रमाण चांगलंच वाढलंय. कोणत्याही लहानशा कारणावरून हत्याही होतेय. डेहरादूनला असाच काहीसा प्रकार घडलाय. एका शुल्लक कारणावरून पतीनं पत्नीची हत्या केली. तिनं भाजीत टोमॅटो घातला नाही म्हणून त्यानं तिचा मारून टाकलं.

Mar 11, 2014, 10:21 AM IST

सुट्टे पैशांची चिंता मिटली, भाजी खरेदी करा कार्डावर!

आता छोटे सामानाची खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे जवळ ठेवण्याची गरज नाही. लवकरच टॅप अँड गो कार्ड लॉन्च होणार आहे. या कार्डामुळे डाळी, तांदुळसह आपण ट्रेनचे तिकीटही खरेदी करू शकतो. जाणून घेऊ या अमोल देठे यांचा हा खास रिपोर्ट.....

Jan 29, 2014, 08:54 PM IST

ऐन सणासुदीत महागाईचे चटके, भाज्या कडाडल्या

डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.

Oct 15, 2013, 12:47 PM IST

मुंबईत येथे मिळणार स्वस्त भाजी

मुंबईतील किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे अव्वाच्या सव्वा दर वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईभर १०० भाजी विक्री केंद्रं राज्य सरकारतर्फे सुरू केली जाणार आहेत.

Jul 5, 2013, 09:38 AM IST

आता मुंबईकरांचं जेवण महागणार!

मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.

May 22, 2013, 07:37 PM IST