pilgrims

उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

Jun 24, 2013, 07:11 PM IST

हरिद्वारमध्ये चेंगराचेंगरीत १६ ठार

हरीद्वारमध्ये गायत्री परिवाराच्या एका कार्य़क्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर १६भाविक ठार झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे

Nov 8, 2011, 12:23 PM IST