sowing update in maharshtra

असमाधानकारक पावसामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या; भाज्या आणि शेतमालाच्या किंमती कडाडणार

राज्यभरात केवळ 13 टक्के पेरण्या झाल्या आहेत. असमाधानकारक पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचं पाणी पळालंय. या सगळ्याचा परिणाम म्हणजे येत्या काही दिवसांत शेतमालाचा तुटवडा भासणार आहे. तसंच भाज्या आणि इतर शेतमाल महागणार आहे. 

Jun 29, 2022, 07:50 AM IST