युद्धापलिकडील शिवराय कसे होते ? धर्म, महिला आणि मुस्लिमांवर अशी होती भूमिका !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे अनेक दाखले इतिहासात आहेत.  मुठभर मावळ्यांच्या साथीने महाराजांनी परकीय सत्तेचा गनिमी काव्याने पराभव करत स्वराज्याचा डोलारा उभा केला. छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर आधारित आजवर अनेक कादंबऱ्या आणि सिनेमे प्रदर्शित झाले, मात्र युद्धनितीपलिकडे महाराजांचे धोरण आणि त्यांचे विचार कसे होते,  हे या शिवजयंतीनिमित्त जाणून घेऊयात. 

Mar 26, 2024, 07:12 PM IST

Stock Market Update | शेअर बाजारात दमदार तेजी; सेन्सेक्स 4 महिन्यांच्या उच्चांकीवर

जागतिक बाजारांतील काहीशा नकारात्मक संकेतांदरम्यानही भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. आज NSE आणि BSE चे निर्देशांक हिरव्या निशानासह सुरू झाले. 

Aug 10, 2022, 10:16 AM IST

Swiggy ने मुंबईसह या पाच शहरांमध्ये बंद केली ही प्रसिद्ध सर्विस

ऑनलाईन फुड डिलीवरी करणारी कंपनी स्विगीने देशातील 5 मोठ्या शहरांमधील सुपरडेली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे.

May 11, 2022, 12:44 PM IST

Weight Loss Food: पोटाची चरबी कमी करण्यासाठी बनवा हा चवीष्ट मेन्यू

वजन आणि पोटाची चरबी वाढणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे. यामुळे मध्यमवयीनच नव्हे तर तरुण वर्गही प्रचंड चिंतेत आहे. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्याची सुरूवात योग्य आहाराने केली तर, ही समस्या दूर होऊ शकते.

Mar 31, 2022, 10:22 AM IST

व्हाट्सअपचं भन्नाट फीचर येणार; चॅटिगं करणं होणार आणखी इंटरेस्टींग

WhatsApp : युजर्सना लवकरच व्हॉट्सअपवर एक उत्तम फीचर मिळणार आहे, ज्यामध्ये ते मेसेजवर इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकतील.

Feb 4, 2022, 04:35 PM IST
AURANGABAD POLICE BEATEN BY LOCAL YOUNGSTERS. PT2M14S

औरंगाबाद । तरुणांकडून पोलिसांना मारहाण, पोलीस जखमी

औरंगाबाद येथे तरुणांकडून पोलिसांना मारहाण, पोलीस जखमी

Apr 9, 2020, 02:55 PM IST

कर्नाटक- गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन

 कर्नाटक आणि गोव्यातील सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आंदोलन केले.  

Jul 11, 2019, 12:39 PM IST
Ground Report On Marathwada Water Scarcity In Summer PT3M25S

राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा.

राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा.

May 16, 2019, 12:45 PM IST

गुढी उभारली विजयाची शंभुमहाराजांनी...

रोहित गोळे
गुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.

Mar 22, 2012, 06:40 PM IST