मुंबई : स्मृतिभंशबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने एआरडीअसआय वतीने मुंबईत मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले.
वरळी येथे आरोग्य मंत्री दीपक सांवत यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरवात झाली.
अल्झायमर्स आजारा विषयी जनजागृती करणे आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्याबाबत प्रोत्साहन देण्याचं काम या मॅरेथॉनच्या माध्यमातून करण्यात आले.