यशवंतराव चव्हाण यांचं पंतप्रधानपद कसं हुकलं?

८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावर आज महाराष्ट्राचा पंतप्रधान का होऊ शकला नाही याबद्दलचा इतिहास उलगडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकट मुलाखत घेण्यात आली. 

Updated: Jan 17, 2016, 01:44 PM IST
यशवंतराव चव्हाण यांचं पंतप्रधानपद कसं हुकलं? title=

पिंपरी-चिंचवड : ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावर आज महाराष्ट्राचा पंतप्रधान का होऊ शकला नाही याबद्दलचा इतिहास उलगडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकट मुलाखत घेण्यात आली. 

त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचं पंतप्रधानपद कसं हुकलं? याची कहाणी सांगितली..लालबहाद्दूर शास्त्रींच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाणांच पंतप्रधानपदाचे दावेदार होते. पण इंदिरा गांधींचं मत विचारायला गेलेल्या यशवंतरावांच्या बाबतीत इंदिरा गांधींनी गोड बोलून कसं पंतप्रधानपद मिळवलं. 

याचा किस्सा पवारांनी या मंचावर उलगडून दाखवला.यशवंतरावांच्या शुचितेमुळे त्यांनी पंतप्रधानपद कसं गमावलं याचा इतिहासच पवारांनी उलगडून दाखवला.