देशातील दहा भीतीदायक जागा

Jan 08, 2016, 20:11 PM IST
1/9

जीपी ब्लॉक मेरठ
पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात जीपी ब्लॉक ही सर्वात धोकायदायक जागा मानली जाते, त्या ठिकाणी एका दुमजली इमारत आहे, या ठिकाणी एकावेळेस चार-चार छतावर बिअर पिताना दिसतात, असं म्हटलं जातं.

 

जीपी ब्लॉक मेरठ
पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात जीपी ब्लॉक ही सर्वात धोकायदायक जागा मानली जाते, त्या ठिकाणी एका दुमजली इमारत आहे, या ठिकाणी एकावेळेस चार-चार छतावर बिअर पिताना दिसतात, असं म्हटलं जातं.  

2/9

दिल्ली छावणी
देशाची राजधानी दिल्लीत दिल्ली छावणी आहे ही भयानक जागा मानली जाते, हास्यास्पद बाब म्हणजे एक पांढरी साडीवाली महिला, कार चालकाकडून रात्री लिफ्ट मागते, गाडी थांबवली नाही, तर ती गाडीच्या वेगाने गाडीमागे धावते, अशा अफवा आहेत.

दिल्ली छावणी
देशाची राजधानी दिल्लीत दिल्ली छावणी आहे ही भयानक जागा मानली जाते, हास्यास्पद बाब म्हणजे एक पांढरी साडीवाली महिला, कार चालकाकडून रात्री लिफ्ट मागते, गाडी थांबवली नाही, तर ती गाडीच्या वेगाने गाडीमागे धावते, अशा अफवा आहेत.

3/9

पुण्याचा शनिवारवाडा
पुण्याच्या शनिवार वाड्यात पौर्णिमेची भयानक असते, असं आपण आधीपासून ऐकत आलो आहोत. असं मानलं जातं या वाड्यात एका पेशव्याचा खून झाला होता, त्याची आत्मा फिरत असते. मध्यरात्री भूताची चाहूल लागते, अशा अफवा आहेत.

 

पुण्याचा शनिवारवाडा
पुण्याच्या शनिवार वाड्यात पौर्णिमेची भयानक असते, असं आपण आधीपासून ऐकत आलो आहोत. असं मानलं जातं या वाड्यात एका पेशव्याचा खून झाला होता, त्याची आत्मा फिरत असते. मध्यरात्री भूताची चाहूल लागते, अशा अफवा आहेत.  

4/9

ठाण्याची वृंदावन सोसायटी
ज्या ठिकाणी एखादा मृत्यू झाला, त्या ठिकाणी भूत असल्याच्या अफवा पसरतात. या सोसायटीत बिल्डिंग नंबर ६६ मध्ये एका माणसाने आत्महत्या केली. मात्र जेव्हा गार्ड पेट्रोलिंग करण्यास गेला, तेव्हा त्याने अतिशय विचित्र दृश्य पाहिली. मात्र या सर्व सांगीवांगीच्या गोष्टी आहेत.

ठाण्याची वृंदावन सोसायटी
ज्या ठिकाणी एखादा मृत्यू झाला, त्या ठिकाणी भूत असल्याच्या अफवा पसरतात. या सोसायटीत बिल्डिंग नंबर ६६ मध्ये एका माणसाने आत्महत्या केली. मात्र जेव्हा गार्ड पेट्रोलिंग करण्यास गेला, तेव्हा त्याने अतिशय विचित्र दृश्य पाहिली. मात्र या सर्व सांगीवांगीच्या गोष्टी आहेत.

5/9

डिसोझा चाळ, माहिम
मुंबईच्या माहिम भागातील डिसोझा चाळीत एक विहीर आहे, ही विहिर भारतातील धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. असं म्हणतात की, या जागी एक महिला पाणी भरताना विहीरीत पडली. काही लोकांनी या महिलेचं भूत पाणी भरताना पाहिलं अशा अफवा आहेत.

डिसोझा चाळ, माहिम
मुंबईच्या माहिम भागातील डिसोझा चाळीत एक विहीर आहे, ही विहिर भारतातील धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. असं म्हणतात की, या जागी एक महिला पाणी भरताना विहीरीत पडली. काही लोकांनी या महिलेचं भूत पाणी भरताना पाहिलं अशा अफवा आहेत.

6/9

डमास बीच, गुजरात
गुजरातमधील डमास बीच अनेक घाबरवणाऱ्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हिंदू धर्माच्या लोकांची या ठिकाणी प्रेतं जाळली जातात. या ठिकाणी अनेक वेळा पर्यटक गायब होत असल्याचंही सांगण्यात येतं.

डमास बीच, गुजरात
गुजरातमधील डमास बीच अनेक घाबरवणाऱ्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हिंदू धर्माच्या लोकांची या ठिकाणी प्रेतं जाळली जातात. या ठिकाणी अनेक वेळा पर्यटक गायब होत असल्याचंही सांगण्यात येतं.

7/9

भानगड किला, राजस्थान
भानगड किल्ल्यात रात्री कुणीच जात नाही. या किल्ल्यात भुतं असल्याचे अनेक समज आहेत, अनेकांनी हा समज मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने या ठिकाणी सूर्यास्तानंतर थांबण्यास मनाई केली आहे.

 

भानगड किला, राजस्थान
भानगड किल्ल्यात रात्री कुणीच जात नाही. या किल्ल्यात भुतं असल्याचे अनेक समज आहेत, अनेकांनी हा समज मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने या ठिकाणी सूर्यास्तानंतर थांबण्यास मनाई केली आहे.  

8/9

बृजराज भवन पॅलेस, कोटा
राजस्थानच्या कोटाजवळ 178 वर्षा पूर्वीचा बृजराज भवन पॅलेस एका वेळी, राजपरिवाराचं घर होतं. भारतीय शिपायांकडून १८५७ साली गदरच्या काळात मेजर बर्टन यांना ठार करण्यात आलं. त्यांची आत्मा येथे भटकते अशा अफवा असल्याने लोक इकडे फिरकत नाहीत.

बृजराज भवन पॅलेस, कोटा
राजस्थानच्या कोटाजवळ 178 वर्षा पूर्वीचा बृजराज भवन पॅलेस एका वेळी, राजपरिवाराचं घर होतं. भारतीय शिपायांकडून १८५७ साली गदरच्या काळात मेजर बर्टन यांना ठार करण्यात आलं. त्यांची आत्मा येथे भटकते अशा अफवा असल्याने लोक इकडे फिरकत नाहीत.

9/9

डाउ हिल कुरसिओंग, पश्चिम बंगाल
या ठिकाणी अनेक लोकांची हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतं. तेव्हापासून येत घबराहट आहे. येथे चालण्याचा आणि श्वासाचा आवाज येतो.

डाउ हिल कुरसिओंग, पश्चिम बंगाल
या ठिकाणी अनेक लोकांची हत्या झाली असल्याचं सांगण्यात येतं. तेव्हापासून येत घबराहट आहे. येथे चालण्याचा आणि श्वासाचा आवाज येतो.