तिघींचा बुडून मृत्यू

जालन्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा बुडून मृत्यू

जालन्यात कस्तुरवाडीतील गावाकाठच्या नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तिन्हीही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी म्रूत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Sep 25, 2017, 10:17 AM IST