श्राद्ध

पितृदोष का लागतो? मुक्तीसाठी करा 'हे' उपाय..

Pitru Dosha Upay: पितृदोषामुळे (Pitra Dosh) घरामध्ये आर्थिक अडचणी वाढतात आणि माणसाला जीवन सुरळीत जगण्यात अडथळे येऊ लागतात. असं म्हणतात की कळत न कळत तुमच्या हातून काही चुका झाल्यास पितृ दोष लागतो.  

Aug 22, 2023, 12:42 PM IST

स्वप्नांत मृत व्यक्ती का येतात?

आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तिचं निधन झाल्यानंतरही कधी कधी ती व्यक्ती आपल्या स्वप्नात वारंवार येते. आपल्या मनावर त्या व्यक्तीच्या मृत्यूचा परिणाम झाल्यामुळे हे घडतं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. नुकत्याच मरण पावलेल्या व्यक्ती वारंवार स्वप्नांत येणं अशुभ असतं.

Sep 3, 2012, 04:05 PM IST