१६०० जवान

युद्धाविनाच भारत गमावतोय दरवर्षी १६०० जवान

युद्धाविनाच भारतीय लष्कर दरवर्षी तिनही दलाचे 1,600 जवान गमवत आहेत. वास्तविक अपघात आणि आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलं आहे ज्यामुळे हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Dec 3, 2017, 08:23 PM IST