college admission problem yavatmal

अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर, विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या

जिल्ह्यातल्या वणी इथल्या १५० विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी प्रवेशासाठी भरमसाठ डोनेशनची मागणी केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 

Jul 22, 2016, 09:47 AM IST