farmers strike

मुंबईत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली

राज्यभर शेतकरी संपाचा परिणाम मुंबईवर जाणवायला लागलाय.   मुंबईत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटलीय. पुरवठा कमी झाल्याने दरवाढीचे चटके बसायला सुरूवात झालीय. 

Jun 2, 2017, 05:59 PM IST