india weather

Weather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार

Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे. 

 

Mar 14, 2023, 07:41 AM IST

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

Mar 12, 2023, 08:02 AM IST

Weather forecast Updates : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी, यावर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज

Weather forecast Updates : आगामी काळात देशात लक्षणीय दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. (Weather Updates) देशात यावर्षी अस्मानी संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात दुष्काळ (Drought ) पडेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने 'अल निनो'चा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस (Rain ) कमी पडून दुष्काळाचे सावट राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Mar 11, 2023, 07:24 AM IST

देशभरात उष्णतेची लाट कायम, आतापर्यंत १४१२ जणांचा मृत्यू

देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

May 28, 2015, 10:25 AM IST

देशभरात उष्णतेनं लाही लाही, आतापर्यंत ११०० जणांचा मृत्यू

देशात उष्णतेचा कहर वाढतच चाललाय. आतापर्यंत देशभरात जवळपास ११०० जणांचा मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ८५२ जणांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तेलंगणात २६६ नागरीकांचा मृत्यू झाला. 

May 27, 2015, 11:09 AM IST

उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

Jun 18, 2013, 04:32 PM IST

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

Jun 18, 2013, 09:47 AM IST