salt

चमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर....

प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते.

Jun 7, 2018, 08:29 AM IST

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

या उपायाने केसांतील कोंडा होईल दूर

थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.

Dec 30, 2016, 10:28 AM IST

मिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक

भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.

Nov 12, 2016, 08:25 PM IST

धुळ्यातही मिठाच्या अफवेने खरेदीसाठी झुंबड

मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरल्यामुळे धुळ्यात मिठ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. रात्री 10 वाजेपासुन बाजारपेठेत मीठ घेणा-यांची गर्दी सर्वत्र दिसू लागली. 

Nov 12, 2016, 07:52 AM IST

मिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन

राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Nov 11, 2016, 10:49 PM IST

कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून दगडफेक

 मिठाचा तुटवडा होणार असल्याची अफवा पसरल्याने देशभरात घबराटीचे वातावरण झाले आणि सकाळी एटीएम आणि बँकांच्या बाहेर उभे राहिलेले लोक आता मिठाच्या दुकानाबाहेर उभे राहून मोठ्या प्रमाणात मीठ खरेदी करताना दिसत आहे. यात कानपूरमध्ये मीठ खरेदीवरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. 

Nov 11, 2016, 10:31 PM IST

अफवा पसरल्याने मीठ झालं २०० ते ४०० रुपये किलो

देशभरात मीठाचे दर वाढले

Nov 11, 2016, 09:43 PM IST

साध्या मीठाऐवजी करा सैंधव मीठाचा वापर

जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.

Nov 8, 2016, 11:48 AM IST

पाच आजारांवर एक उपाय - मीठ+लिंबू+काळी मिरी

मीठ अर्थात सोडियमचे योग्य प्रमाणात सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. लिंबूमध्ये व्हिटामिन सी असते. तसेच काळी मिरीला तर किंग ऑफ स्पाईस म्हटले जाते. यात अनेक औषधी गुण असतात. हे तीनही पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा अनेक आजारांचा खात्मा करतात.

Oct 9, 2016, 12:28 PM IST

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

1. त्वचा कोमल आणि चमकदार होते

Sep 25, 2016, 12:35 PM IST

आहारात मीठ प्रमाणात का असावं?

बहुतेक भारतीयांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळून येतोय... अनेकांचा मृत्यूही याच कारणामुळे झालाय. 

Sep 15, 2016, 03:56 PM IST

... इथे स्वस्त तूरडाळीसोबतच मिळतंय एक किलो मीठ!

तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानं सरकारने १२० रुपये प्रतिकिलो प्रमाणे रेशन दुकानांमधून सर्वसामान्यांना डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. आता सरकारची डाळ रेशन दुकांनावर कधी येणार माहित नाही? पण औरंगाबादमध्ये मात्र सरकारच्या आधी व्यापाऱ्यांची डाळ स्वस्तात विक्रीसाठी आलीय.

Jul 28, 2016, 09:09 AM IST

अधिक मीठ सेवन करण्याचे परिणाम

जेवणामध्ये अधिक मीठ घालण्याची सवय असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ही सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात मीठाचे सेवन अपायकारक असते.

Jun 9, 2016, 12:37 PM IST