''महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वाचा''

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप जिंकणार. 

Updated: Sep 20, 2014, 10:06 PM IST
''महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वाचा'' title=

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप जिंकणार. 

बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा नसल्याने भाजपचा पराभव झाला. 

हरियाणामधये भाजप आणि कुलदीप बिश्नोईची युती तूटल्या संदर्भात बिश्नोईवर टिका केरत सामनामध्ये म्हटलं की, अगोदर वाटत होते की बिश्नोई काही तरी करिश्मा करतील पण असं काहीच नाही झालं. हरियाणामध्ये युती तूटल्याचं कारणही हिंदुत्वाचा मुद्दाच आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्का मोर्तब केला आहे. युतीच्या रूपरेखाबाबतचा निर्णय 4 सप्टेंबरला होऊ शकतो. भाजपचे अध्यक्ष अमित शाह 4 सप्टेंबरला मुंबईत असणार आहेत, पण अजून हे ठरलं नाही आहे की महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना किती जागा लढणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.