Score : भारताने घेतला बदला, श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय

 पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव बदला टीम इंडिया घेत श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे. 

Updated: Feb 12, 2016, 10:56 PM IST

रांची :  पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव बदला टीम इंडिया घेत श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून १-१ अशी बरोबरी केली आहे. 

 

पाहा भारत वि. श्रीलंका, दुसरी टी-२०  लाइव्ह स्कोअर