GK : भारतातील एकमेव राज्य जिथे नागरिकांचे Aadhaar Card काढले जात नाही; राज्याचे नाव आणि कारण जाणून चकित व्हाल
भारतातील असं कोणतं राज्य आहे जिथे नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही.
Aadhaar Card : सध्या आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्यूमेट आहे. सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आधार कार्ड काढले जाते. मात्र, भारतातील एक राज्य याला अपवाद आहे. या राज्यात नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही.
1/7
2/7
3/7
4/7
5/7