महाराष्ट्र सरकार

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

Apr 2, 2018, 08:34 PM IST

प्रत्यक्ष कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त ३७ लाख

राज्यातील कर्जमाफीचा लाभ मिळणा-या शेतक-यांची संख्या ५० लाखांच्या आत असण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2018, 07:12 PM IST

मंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू

मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.  ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय. 

Mar 23, 2018, 11:05 PM IST

मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस

सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...

Mar 23, 2018, 10:55 PM IST

मंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, उंदीर मारण्यासाठी सहा महिने - खडसे

मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला. 

Mar 22, 2018, 05:21 PM IST

राज्य शासनाच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

राज्यातील सव्वा पाच लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी केवळ 5 टक्के म्हणजे 78 हजार 527 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळालाय.  

Mar 13, 2018, 11:32 PM IST

भुजबळांचे काही बरे वाईट झाले तर सरकार जबाबदार - पवार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे योग्य उपचारांअभावी काही बरे वाईट झाले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल...

Mar 10, 2018, 04:48 PM IST

आर्थिक पाहणी अहवालाने वाढवली महाराष्ट्र सरकारची चिंता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 10:18 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प उद्या, आर्थिक पाहणी अहवाल चिंता वाढणारा

  राज्याचा 2018-19 चा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत सादर होत असताना आज विधिमंडळात सादर झालेला आर्थिक पाहणी अहवाल राज्य सरकारची चिंता वाढणारा आहे. 

Mar 8, 2018, 06:28 PM IST

आता रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

अच्छे दिन याचा वादा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राज्यातील ४५ लाख गरीब कुटुंबांसाठी कडवट निर्णय घेतल्याची कबुली विधानसभेतील लेखी उत्तरात राज्य सरकारने दिली आहे. 

Mar 7, 2018, 08:02 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याचं आजपासून कामकाज

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत आहे. 

Mar 5, 2018, 08:14 AM IST

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 

Feb 20, 2018, 05:13 PM IST

एकनाथ खडसे यांची पुन्हा राज्य सरकारवर टीका

भाजप सरकावर ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा जोरदार टीका केली.  

Jan 27, 2018, 07:37 PM IST

न्यायमूर्ती लोया मृत्यु प्रकरण : राज्य सरकारकडून कोर्टात गोपनीय अहवाल सादर

न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला. 

Jan 16, 2018, 11:55 AM IST