aurangabad water

ह्रदयद्रावक घटना । औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेलाय. फुलंब्री तालुक्यातील निमखेडा गावात पाणी  भरण्यासाठी  गेलेल्या एक २५ वर्षीय महिलेचा पाण्याचा टँकरखाली दबून मृत्यू झालाय.  

Dec 1, 2018, 06:52 PM IST