'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान

पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे. 

मुंबई-गोवा महामार्गासंबंधी आतापर्यंची सर्वात मोठी कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांकडून पहिली अटक

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय

पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अ‍ॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता . 

कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...

Hit and Run Case : भारत असो की पाकिस्तान हिट अँड रन प्रकरणात बड्या बापाच्या मुलांना सुटकेचा मार्ग नेहमीच मोकळा असतो. पाकिस्तानमध्येही हिट अँड रनचा अशीच एक घटना समोर आली आहे. बड्या उद्योगपतीच्या पत्नीने अलिशान कारखाली चार जणांना चिरडलं. यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला. 

'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे 

5 अतिशय स्वस्त भाज्या खाऊन, कायम शुगर ठेवा डाऊन

या भाज्या तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू देत नाहीत. याशिवाय, या भाज्या तुमचा इन्सुलिन प्रतिसाद सुधारतात.

'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली

लक्ष्य सेन याने एका मुलाखतीत म्हंटले की तो भारतीय बॅडमिंटनचा विराट कोहली बनू इच्छितो. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली प्रमाणे लक्ष्य सेन याला बॅडमिंटनमधला सुपरस्टार व्हायचे आहे. 

'काय चाललाय तुमचा कारभार?', उदय सामंत यांच्यासमोर भास्कर जाधव संतापले, म्हणाले 'तुम्हाला माझी ताकद...'

आमदार भास्कर जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर शासकीय अधिकाऱ्यांना सुनावलं. तुमच्या नोकऱ्या नाही घालवल्या तर भास्कर जाधव नाव नाही सांगणार अशी धमकीच त्यांनी दिली

 

आला रे! टीम इंडियासाठी खुशखबर, तब्बल 9 महिन्यांनी घातक गोलंदाज कमबॅक करण्यासाठी सज्ज

Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तब्बल नऊ महिन्यांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा खेळला होता. बांगलादेश कसोटी मालिकेविरुद्ध टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. 

40 शीत वजन कमी करणं होतंय अशक्य! जाणून घ्या जयदीप अहलावतनं कसं केलं वजन कमी?

Weight Loose At The Age of 40 : वयाच्या 40 शीत वजन कमी होतं नाहीये? मग आजच करा जयदीप अहलावतच्या 'या' टिप्स फॉलो