maratha armar story

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार; इतिहासाची छाप सोडणारे समुद्री किल्ले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. सागरी तटबंदी भक्कम असेल, तरच शत्रूवर विजय मिळवता येतो. स्वराज्यातील हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देतात. 

Feb 18, 2024, 09:05 PM IST