palika commissioner

धक्कादायक, '५०० कोटी रूपये किंमतीचा आरक्षित भूखंड मूळ मालकाला परत'

जोगेश्वरीमधल्या ५०० कोटी रूपये किंमतीचा आरक्षित भूखंड मूळ मालकाला परत मिळवून देण्यात, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांचा महत्वाचा वाटा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. याप्रकरणी निरुपम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

Aug 1, 2018, 11:57 PM IST