swachha

हे नऊ जण आहेत महाराष्ट्राचे स्वच्छतादूत!

सिने अभिनेता अभिषेक बच्चन, नेमबाज अंजली भागवत आणि नीता अंबानी यांच्यासहीत नऊ जण महाराष्ट्राचे स्वच्छता सदभावना दूत असणार आहेत. राजभवन आणि मंत्रालयात गुरुवारी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आलीय. 

Oct 17, 2014, 11:56 AM IST