swami vivekananda bhasan

देश अस्वच्छ करणारांना 'वंदे मातरम' बोलण्याचा हक्क नाही: मोदी

'स्वच्छ भारत अभियान' आणि 'वंदे मातरम' यांची सांगड घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अस्वच्छ करणारांची कानउघडणी केली आहे. पान खाऊन  भारतमातेवर पिचकारी मारणारांना 'वंदे मातरम' म्हणण्याचा काहीच अधिकार नसल्याचे मोदींनी म्हटले आहे. 

Sep 11, 2017, 03:57 PM IST