भारतातील एकमेव गाव, जिथे प्राण्यांना दिली जाते रविवारची सुट्टी
भारतात भुतदया फार महत्त्वाची मानली जाते. मात्र एक असे गाव आहे, जेथे प्राणी माणसांप्रमाणे आराम करतात. रविवारची आतुरता माणसांबरोबर प्राण्यांनासुद्धा असते.
तुम्ही पण आराम करा आम्ही पण करतो, भारतातले असे गाव जिथे प्राण्यांनाही रविवारी सुट्टी असते. या गावात रविवारी कोणीच काम करत नाही. सर्वांना आराम करणे बंधनकारक आहे.
1/7
भुतदया
![भुतदया](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796222-cowwsssssloveee.jpg)
2/7
शेतीसाठी प्राणी गरजेचे
![शेतीसाठी प्राणी गरजेचे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796221-cowwsssss.jpg)
3/7
प्राण्यांची कार्यक्षमता
![प्राण्यांची कार्यक्षमता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796220-karyashhmattaaa.jpg)
प्राण्यांची कार्यक्षमता मानवापेक्षा जास्त असली तरी, तोसुद्धा एक जीव आहे. मानवी शरीराला जशी आरामाची गरज असते, तशी प्राण्यांनासुद्धा असते. भारतातच नाही तर सर्वत्रच पशुपालन केले जाते. अतिकामामुळे जीव गमवावा लागणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठी आहे. असा त्रास प्राण्यांना होऊ नये म्हणुन, भारतातील एका गावातील गावकऱ्यांनी माणसांप्रमाणे, प्राण्यांना एका दिवसाची सुट्टी द्यायचा निर्णय घेतला.
4/7
रविवार
![रविवार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796218-villaageebbullss.jpg)
5/7
लातेहार गाव
![लातेहार गाव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796217-latehaarrr.jpg)
6/7
रविवार निवांतात
![रविवार निवांतात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/26/796211-sundayyyyyy.jpg)