गावकऱ्यांनी

सरकारने ऐकलं नाही म्हणून गावकऱ्यांनीच घेतला रस्ता बनवायला

छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप जरी विकासाचे दावे करत असले तरी, छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात वेगळंच चित्र आहे. येथे लोकांना ३ किलोमीटर जाण्यासाठी २५ ते ३० किलोमीटर फिरून जावं लागत होतं. गावकऱ्यांनी अनेकदा येथे ३ किलोमीटरचा रस्ता बनवण्याची मागणी केली पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.

Feb 5, 2017, 01:03 PM IST