गौर गोपाल दास कोण आहेत

गुरु गौर गोपाल दास यांच्या म्हणण्यानुसार, पालकांनी कधीच करु नये या 4 गोष्टी, मुलांना नरकात पाठवाल

सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास सांगत आहेत की, अनेकदा पालक मुलांचे संगोपन करताना अशा काही चुका करू लागतात, ज्यामुळे मुले गोंधळून जातात आणि कमकुवत मनाची होतात.

Jan 20, 2024, 04:54 PM IST

कधीकधी मुलांचं म्हणणंही ऐका; गौर गोपाल दास यांच्याकडून संगोपनाचा गुरुमंत्र

Parenting Tips : अजाणतेपणानं मुलांसमवेत वेळ व्यतीत करण्यापासून ते वंचित राहतात आणि त्यातूनच मग काही अडचणी डोकं वर काढतात. 

Jan 5, 2024, 04:08 PM IST