गौर गोपाल दास यांच्या टिप्स

गुरु गौर गोपाल दास यांच्या म्हणण्यानुसार, पालकांनी कधीच करु नये या 4 गोष्टी, मुलांना नरकात पाठवाल

सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास सांगत आहेत की, अनेकदा पालक मुलांचे संगोपन करताना अशा काही चुका करू लागतात, ज्यामुळे मुले गोंधळून जातात आणि कमकुवत मनाची होतात.

Jan 20, 2024, 04:54 PM IST