पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प

पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा

आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुरती थांबली आहे .मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरच्या लोकल वाहतूक सध्याच्या स्थिती अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक ठप्प आहे. ठाण्याला येणाऱ्या सगळ्या लोकलही कारशेडला रवाना करण्यात येत आहेत.

Aug 29, 2017, 04:13 PM IST