साहित्यिकांना चिमटे

'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'

चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.

Jan 11, 2013, 09:33 PM IST