हजारो वृक्षांची तोड

वृक्ष प्राधिकरणाच्या हजारो वृक्षांची तोड बेकायदेशीर

महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरणाच्या हजारो झाडांची कत्तल झाली होती. ही कत्तल राज्य सरकारनं बेकायदा ठरवली आहे. ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्ष प्राधिकरणाच्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय झाला होता. 

Jan 5, 2017, 04:34 PM IST