dushkal water saveing

दुष्काळ हा मानवनिर्मितच....

दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचं मत ज्येष्ठ जलतज्ञ आणि वॉटर बॅंकेचे निर्माते अरूण देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन केल्यास आणि प्रत्येक गावात वॉटर बँक सुरू केल्यास कधीच दुष्काळ भासणार नाही.

May 10, 2012, 04:55 PM IST