five names

मोदी सरकारकडून यंदा पाच 'भारतरत्न'?

नवी दिल्लीः भारतात तब्बल १० वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालं आहे आणि त्यानंतर लगेचंच भारतात अनेक गोष्टींमध्येही परिवर्तन होण्यास सुरूवात झाली. मग ते अनेक अधिकाऱ्य़ांच्या बदल्या असो किंवा अनेक राज्यपालांचं पद काढून घेणे असो. 

Aug 9, 2014, 07:39 PM IST