garbage

पुणेकरांचं नवं वर्ष 'कचराकोंडीत' सुरू

पुणेकरांचं नवं वर्ष 'कचराकोंडीत' सुरू

Jan 1, 2015, 02:44 PM IST

पवारांची मध्यस्थी कामी; कचऱ्यावर तोडगा

पुण्यातल्या कचऱ्याच्या प्रश्नावर तुर्तास तोडगा निघालाय. पवारांनी या प्रश्नावर केलेली मध्यस्थी यशस्वी झालीय.

Feb 15, 2014, 11:49 PM IST

`दारुभट्‍टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?`

पुण्यातील दारुभट्‍टी अजित पवार, आर आर पाटील यांनी बंद करायची का?, असे खडेबोल उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांना सुनावले. अजित पवार यांनी आज सकाळी सात वाजता पुण्‍यातील फुरसुंगी कचरा डेपोला भेट दिली. त्यावेळी कचराडेपोजवळ दारूभट्टी सुरू असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर पवारांचा पाराच चढला. त्यावेळी त्यांनी पोलिसांनी चांगलेच झापले.

Dec 27, 2013, 01:30 PM IST

अबब..११० कोटी खर्ची तरीही ठाण्यात कचऱ्याचं साम्राज्य

सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे कधी होणार ? हा प्रश्न कायम आहे. महापालिका घन कचऱ्यावर ११० कोटी रुपये खर्च करते. तरीही शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. यावर ठाणेकर नाराज आहेत. तर महापालिका मात्र आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, असा दावा करतेय.

Sep 24, 2013, 01:28 PM IST

कचरा व्यवस्थापनावर कोटींचा खर्च, पण कचरा तसाच!

मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर १४०० कोटी खर्च करते. मात्र कोट्यवधींचा खर्च करूनही पालिका शहरातील कचरा उचलत नाही असंच चित्र दिसतंय.

May 3, 2013, 08:51 PM IST

ठाण्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर

ठाण्यात कच-याचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढतंय. प्रत्येक चौकातल्या कचराकुंडीच्या बाहेर पडून कचरा ओसंडून वाहतोय...त्यामुळे ठाणेकर चांगलेच संतापलेत...

Apr 29, 2013, 07:35 PM IST

कचरा डेपोसाठीच्या मार्गाचा झाला ‘कचरा’

पुण्यात दररोज दीड हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सध्या एकच मार्ग आहे, तो फुरसुंगीच्या कचरा डेपोचा. मात्र, हा मार्गही साफ नाही,

Nov 27, 2012, 08:22 PM IST

पुणे स्टेशनवर सर्वत्र घाणीचं साम्राज्य

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.

Sep 13, 2012, 09:20 PM IST

ठाण्यात युनिव्हर्सिटी नव्हे, कचरापट्टी!

ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाचं केंद्र उभारण्यासाठी महापालिकेनं वर्षभरापूर्वी जागा देऊनही अजून त्या ठिकाणी कामाला सुरूवात झाली नाही. उलट त्या जागेवर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय.

Sep 11, 2012, 10:00 PM IST

अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर

अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.

Feb 21, 2012, 11:39 PM IST

जयपूर महापालिकेत कचऱ्यावरून हाणामारी

जयपूर महापालिकेत कचऱ्याच्या मुद्यावरून चांगलाच हंगामा झाला. सुरूवातीला नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर मात्र या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. लोकशाहीला लाज आणेल असा प्रकार जयपूर महापालिकेच्या सभागृहात घडला.

Feb 14, 2012, 09:17 AM IST

औरंगाबादेत घाणीचं साम्राज्य

ऐतिहासिक औरंगाबाद शहरात सध्या सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Jan 22, 2012, 08:35 AM IST