government took a major decision

बदलापूर घटनेनंतर सरकारने घेतला मोठा निर्णय; महाराष्ट्रातील सर्व शाळांना पत्र पाठवून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलीकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

Aug 21, 2024, 08:55 PM IST