living beings

रत्नागिरीत मानवी वस्तीत आलेल्या ८ बिबट्यांना जीवदान

जिल्ह्यात बिबट्याचा वावर सध्या मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यातही दक्षिण रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ८ बिबट्यांना वाचविण्या यश आलेय.

Nov 29, 2017, 10:22 PM IST